असचं कधीतरी पावसाळ्यात ,
सूर्य मावळताना संध्याकाळी ,
तू मला भेटायला येशील ...
थोड्याशा गारव्यात ,
गरम गरम Coffee पिताना ,
तू माझ्याबरोबर बराच वेळ गप्पा मारशील ...
Hotel च्या पायर्या उतरताना ,
तुझा पाय लचकला तर ,
तू अलगद तुझा हात माझ्या हातात देशील ...
रस्त्याने चालताना ,
अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्या ,
की तू मला तुझ्या छात्रित बोलावाशील ...
पावसाच्या पडणार्या थेंबांना ,
तू तुझ्या गोर्या हातांत झेलशिल ,
आणि हळूच त्याना हसत हसत हवेत उड़वशील ...
थोडीशी भिज़लेली ,
थंडीने थोडीशी गारठलेली तू ...
... तू त्या पावसात किती सुंदर दिसशील ...
अशातच अचानक ढग गडगडले ,
थोडीशी वीज कडाडली की ,
त्यांना घाबरून तू मला बिलगशील ...
घरी जायला उशीर होइल ,
या भीतीने तू घाबरशील ,
पण पुन्हा भेटायचं वचन देऊन जाशील ...
असचं कधीतरी पावसाळ्यात ,
सूर्य मावळताना संध्याकाळी ,तू मला भेटायला येशील ...
... मी वाट पाहतोय ,
Hope तू मला Call करशील ....
The romantic side of Pramod Doke.......btw good imagination.......but all this is possible only if it rains.........pan Mumbait sala paus kay padat nahi!!!
ReplyDeletewell written..I like it. I must say, tuzi shabdarachana improve hote ahe. Keep writing buddy..
ReplyDeleteAAAaaaaprateeeem lihitos mitra
ReplyDeletekhupach sunder.........keep it up.......
ReplyDeleteSahi lihilayas yaar!! Yevadha vel kadhi milto re tula ki ashya kalpana kartos?
ReplyDelete